आज काल डायरितल्या
ओळीत वेदना साचत नाही..
अनाहुत पाहुण्यासारख दुखःही
ठाण मांडुन बसत नाही
अपेक्षांच्या पानगळीत..
निरपेक्ष मन मागे उरलय..
पण.. जर हा शिशिर संपुन परत वसंत फ़ुलु लागला तर..???
Wednesday 14 February 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
4 comments:
तथास्तु :-)
वसंत आला तर काय फुलायचं..... पर्याय दिलाच कुठाय झाडाला ..... हाय लोपा
तुझी माझ्या blog वर comment मिळाली आणि तुझा blog ही... धन्यवाद madam :))
Nabhi Ke Darbar, sub mil gao Basant krutu ki mubarak
मग छानच की :)
Post a Comment