शब्द मनाशी भांडले की
पाना पानात सांडतात
त्यावरले दोन हळवे थेंब
पुसून ती रांगोळी..
विस्कटत ओळी
पुसट होत जातात
पुन्हा मनाचे पान कोरे होते म्हणत... ....
जाउदे या शब्दांपेक्षा मौन व्रतच बरे होते !!!
Wednesday 26 September 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment