Wednesday 14 February 2007

आज काल डायरितल्या
ओळीत वेदना साचत नाही..
अनाहुत पाहुण्यासारख दुखःही
ठाण मांडुन बसत नाही
अपेक्षांच्या पानगळीत..
निरपेक्ष मन मागे उरलय..
पण.. जर हा शिशिर संपुन परत वसंत फ़ुलु लागला तर..???

4 comments:

Kamini Phadnis Kembhavi said...

तथास्तु :-)

Meenakshi Hardikar said...

वसंत आला तर काय फुलायचं..... पर्याय दिलाच कुठाय झाडाला ..... हाय लोपा
तुझी माझ्या blog वर comment मिळाली आणि तुझा blog ही... धन्यवाद madam :))

HAREKRISHNAJI said...

Nabhi Ke Darbar, sub mil gao Basant krutu ki mubarak

जयश्री said...

मग छानच की :)